• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

वराह अवताररुपी आमदार सुरेश धसाच्या गोटया कपाळात गेल्या काय ?

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
February 15, 2025
in महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा
0
वराह अवताररुपी आमदार सुरेश धसाच्या गोटया कपाळात गेल्या काय ?
 जगात जर्मनी व भारतात परभणी हे वाक्य ऐकून उर भरून येतो परंतु परभणी मधील दोन घटना  या मन प्रचंड वेदनादायी मानवतेला काळीमा फासणाऱ्या घडल्या व त्यामुळे परभणी भारतात चर्चेत आले

एक म्हणजे संविधान प्रतिकृती झालेली मोडतोड व त्यामुळे उसळलेला आगडोंब शहरातील कडकडीत बंद ला लागलेले हिंसक वळण आणि  दुसरी घटना म्हणजे सोमनाथ सुर्यवंशी या वडार समाजातील वकिली करणाऱ्या  युवकाचा पोलीस मारहाणीत झालेला निर्दयी मृत्यू या घटनाक्रम होय.

याच अनुषंगाने आमचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांनी परभणीतील पोलीस दबाव तंत्राचा वापर करून पी आय घोरबांड यांना हाताशी धरून केलेले कोंबिंग ऑपरेशन हे परशुरामाने पृथ्वी जशी निक्षात्रिय केली तसेच या वर्दीतल्या परशुरामाने व त्यांच्या आका च्या आदेशाने लहान मुले,गरोदर बाया, बाळंतीण बाया यांना ही सोडलं नाही हो!

हात जोडून पदर पसरून विनवणी करत होत्या माय माऊली परंतु यांना दया आली नाही.अक्षरशः त्यांच्यावर एवढे अमानुष पने अत्याचार झाले यात खात्रीलायक माहिती म्हणजे 50 जण गंभीर जखमी व 150 च्या वर लोक जखमी झाले यांना न्याय कोण देणार ? पण यांना न्याय देण्यासाठी एक कर्तव्यदक्ष आमदार सुरेश धस पुढे आले.

त्यांनी अशी जादू केली परभणी ते मुंबई असा लाँग मार्च सुरु असताना ते बेचैन होते.त्यांना आंबेडकरी जनतेचे दुःख,पोलिसांचे दुःख व सोमनाथ सुर्यवंशी चे दुःख व महत्वाचे म्हणजे देवेन्द्रजी यांचे चेहऱ्यावर असणारे टेन्शन सहन न झाल्याने ते अस्वस्थ होते.लोकांचे दुःख दूर झाले पाहिजे यासाठी आमदार साहेब यांनी पुराणातील कथेप्रमाणे साक्षात वराह अवतार घेतला की काय ? असे प्रश्न लोकांना पडत आहे व माझ्यासारख्या व्यक्तीला स्वप्न पडत आहे.

आमदार धस साहेब यांनी गळ्यात निळा व डोक्यावर निळी टोपी घालून मुक्तपणे गोड व सुमधुर वाणीने सांगितले की,सोमनाथ सुर्यवंशी याचे मृत्युसाठी पोलिसांना जबाबदार धरू नये त्यांना आपण मोठ्या मनाने पोलिसांना माफ केले पाहिजे किती साधं सरळ व सुटसुटीत वाक्य आहे.सरपंच देशमुख हत्या प्रकरणात  वंजारा समाज,धनंजय मुंढे व बीड जिल्ह्यास वाल्या चा वाल्मीक करण्यात करण्यात धस साहेब यांचा वराह एवढा वाटा आहे हे सत्य कोणी ही नाकारू शकत नाही.

सोमनाथ सुर्यवंशी याची आई बिचाऱ्या धस साहेबांवर आरोप करतात की लेकरू जाण्याचं दुःख यांना काय कळणार? त्यांना दुःख कळतय पण दोन बायका असल्याने त्यांना दुःख होत नसावे बीड मधील ऊसतोड करणारा वंजारी जागा झाला तर वाल्मीक चा वाल्या होऊ नये यासाठी आमदार धस स्वतःचे दुःख लपवत आहेत 

    प्रत्येक विषय धसास लावल्याशिवाय धस काय गप्प बसत नाहीत ते वाल्या चा वाल्मीक करू शकतात व वाल्मीक चा वाल्या ही करू शकतात.प्रत्येक विषय धसास लावण्याच्या नादात आंबेडकरी समुदाय अंगावर येईल व माफी मागायला लावेल अस कधी ही  धसांच्या मनाला वाटले नसेल या प्रकाराने त्यांच्या गोटया कपाळात गेल्या की काय अशी चर्चा सामान्य जनतेत सुरु आहे ज्या ज्या वेळी पृथ्वीवर दुःख वाढेल त्यावेळी धस सारखे महाशय वराहाचा अवतार घेतील त्यामुळे शिळ्या कढीला उत आणला तर बिघडले कुठे जय हो....!

संपादक जनविद्रोही-कुमार लोंढे
Tags: धनंजय मुंढेपंकजा मुंढेपरभणीबंजारा समाजबीडवंजारीसुरेश धससोमनाथ सूर्यवंशी

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post

आजपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .