राम्या तुझ रक्त मनुवादी आहे हे फक्त ऐकलं होत तु आज लोकशाहीच्या विरोधात नको ते कृत्य करून तु मनुवादी आहे, लोकशाही विरोधी आहे हे सिद्ध केलय.
पण भाड्या लक्षात घे ह्या लोकशाहीने तुला ही आमदारकी दिलीय त्याची जाणीव ठेव नाहीतर लोकशाही नसती तर तुला गावाच्या वेशीबाहेर राहावं लागलं असत,तुज्या गळ्यात मडकं आणि ढुंगणाला खराटा बांधावा लागला असता.
आज तुझ्या धन्याला खुश करण्यासाठी तु पवित्र आशा विधान भवनात लोकशाही संपवण्यासाठी जो गोंधळ घातला त्या तुझ्या धन्याला विचार लोकशाहीच्या आदी मनुस्मृती नुसार तु त्यांना चालत होता का ? आणि मग ही नाटकं कर !
तु शिव,फुले,शाहू,आंबेडकरांचे नाव घेतो न्याय मागायसाठी आणि त्याच महामनवांच्या पुरोगामी महाराष्ट्राला तुझ्या मनोवादी कृत्यातून काळिमा फासतो.अरे जनता वेडी नाही नाटक आणि सत्य कळत सर्वांना !
जेवढ्या तळमळीने धान्याचं एकूण गोंधळ घालतो तेवढा गोंधळ कधी माळशिरस तालुक्याच्या प्रश्नांवरती घालताना दिसला नाहीस. मतांची भीक घेऊन गेलास पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कधी जनतेच्या समोर आला नाही !
तुझा निषेध करायला आम्ही गाढवाच्या गळ्यात तुझा फोटो लटकवला खरंतर मी गाढवाचा अपमान केला कारण एका प्रामाणिक प्राण्याच्या गळ्यात तुझ्यासारख्या दुगल्याचा फोटो लटकवला
अशा अनोख्या पद्धतीने शेखर राजाभाऊ खिलारे
युवासेना शहरप्रमुख अकलुज यांनी निषेध नोंदवला आहे