• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

शहीद हेमंत करकरे यांना आपण देशभक्त मानत नाही, प्रज्ञासिंह ठाकूर ने तोडले अकलेचे तारे ; भाजपची हीच संस्कृती?

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 26, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
शहीद हेमंत करकरे यांना आपण देशभक्त मानत नाही, प्रज्ञासिंह ठाकूर ने तोडले अकलेचे तारे ; भाजपची हीच संस्कृती?

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 26 जून 2021:-

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेले आयपीएस अधिकारी हेमंत करकरे हे इतरांच्यासाठी देशभक्त असतील पण, आपण त्यांना देशभक्त मानत नाही, असे वादग्रस्त विधान पुन्हा भाजपच्या वादग्रस्त खासदार, प्रज्ञासिंह ठाकुर यांनी केले आहे. माझ्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी हेमंत करकरे यांनी अनेक आचार्य व शिक्षकांची बोटे आणि बरगड्या मोडल्या आहेत आणि मला खोट्या प्रकरणात ओवले आहे.
त्यामुळे हेमंत करकरे हे इतरांच्यासाठी देशभक्त असतील, पण मी त्यांना देशभक्त मानत नाही, असं प्रज्ञासिंह ठाकूर यांनी वक्तव्य केलेलं आहे. या पूर्वी ही प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्या शापामुळेच महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी, हेमंत करकरे ठार झाले आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य केलेले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण देशात खळबळ माजली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपवर संपूर्ण देशातून टीका झाली होती.
प्रज्ञासिंह ठाकूर या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. हा बॉम्ब स्फोट सन २००८ मध्ये मालेगाव येथे घडवून आणला होता. त्यावेळी या बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या बॉम्बस्फोटांमध्ये १० व्यक्तींचा मृत्यू झालेला होता, तर साधारणपणे ८० व्यक्ती जखमी झाल्या होत्या. त्यानंतर सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा सिंग ठाकूर या भाजपकडून खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत.
प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याला देशभक्त म्हणून घोषित केले होते. त्यावेळी ही त्यांच्यावर देशातून टीका झालेली होती. यावेळी पंतप्रधान, नरेंद्र मोदींनी ही त्यांच्यावर टीका करत, आपण प्रज्ञासिंहला मनापासून कधीच माफ करू शकणार नाही, असे वक्तव्य केले होते. अशा प्रकारचे सतत वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याची आवड असणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यामध्ये खासदार झाल्यानंतर बदल होणे अपेक्षित होते, मात्र ते त्यांना शक्य होताना दिसत नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे ही आता भाजपवर टीका होत आहे.

Tags: #hemantnagrale#भाजपाCmomaharashtraIPSभाजपहेमंत करकरे

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
अपात्र? होमगार्डच्या गळ्याचा फास सुटणार का❓यूजर  आणि..र्थो ची शासनाची भूमिका?

अपात्र? होमगार्डच्या गळ्याचा फास सुटणार का❓यूजर आणि..र्थो ची शासनाची भूमिका?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .