• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home आर्थिक

भारतीय अर्थव्यवस्थेचे कार्य सर्व सरकारने डांबून ठेवले.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
April 3, 2021
in आर्थिक, देश-विदेश
0
भारतीय अर्थव्यवस्थेचे कार्य सर्व सरकारने डांबून ठेवले.

भारतीय अर्थव्यवस्थेचे कार्य सर्व सरकारने डांबून ठेवले.
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम

1 एप्रील 1935 रोजी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारत सरकार भारताची चलन व्यवस्था बदलत आहे ही चांगली गोष्ट असली तरी शासनाने या संदर्भात फार मोठे घोटाळे आणि चुका केल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी जनतेला आपल्या जिवाचे प्राण गमवावे लागले. ही गंभीर बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाकारून चालणार नाही.
चलन व्यवस्था कशी असावी ह्या विषयी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 93 वर्षा अगोदरच मार्गदर्शन केले आहे. पण त्यांचे हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठीचे कार्य आजपर्यंतच्या सर्वच सरकारने मुद्दाम झाकुन ठेवले आहे. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी तर केली जाते पण त्यांचे श्रेय मात्र त्यांना न देता दुसरेच कोणी तरी लाटत आहेत.
त्यांचे ते कार्य प्रत्येक भारतीयां पर्यंत पोहचावे. त्यांच्या अद्वितीय आणि महत्वपुर्ण कार्याचा आढावा घेणारे हे वृत्त अतिशय महत्त्वाचे आहे. भारताची चलन व्यवस्थेचे मार्गदर्शक 1923/ 1925 भारतीय रिजर्व बँकेच्या स्थापनेचे मार्गदर्शक.भारताचे संविधान लेखक.भारतीय 14 वित्त आयोगाचे दिशादर्शक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे कोणत्याही सरकार नाकारू शकत नाही या सर्व गोष्टी भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहेत.आणि त्या सर्व गोष्टींचा पाया हा बाबासाहेबांचे विचार आणि लिखाण आहे. आजपर्यंतचा भारताचा अर्थ कारभार आणि येणारा भविष्यातील अर्थ कारभार अवलंबुन आहे.The problem of the rupee:Its origin and its solution.1923 – Dr.Babasaheb Ambedkar
बाबासाहेबांनी 1923 साली त्यांच्या “डाॅक्टर ऑफ सायन्स”
ह्या पदवी साठी “लंडन स्कुल ऑफ ईकोनाॅमिक्स” ह्या विश्वविद्यालयात शिकत असताना लिहलेला प्रबंध आहे त्याचा अभ्यास सरकारने करणे आवश्यक आहे. आपल्या प्रबंधात डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांनी“चलन” दर दहा वर्षानी बदलने आणि ते अचानक बदलने. हे मुद्दे 93 वर्षापूर्वीच लिहून ठेवले आहेत. ज्यामुळे भ्रष्टाचार आणि ब्लैकमनी रोखता येऊ शकतो असे ईशारे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदरच दिलेले आहेत.
Reserve Bank Of India.1934 – Dr.Babasaheb Ambedkar
भारतीय रिझर्व बँकेची स्थापना हि ब्रिटीश काळात Reserve Bank Of India Act 1934 साली झाली.त्या पुर्वी 1926 साली Royal Commission on Indian Currency and Finance, also known as the Hilton–Young Commission.
हे कमिशन भारतात रिजर्व बँकेच्या स्थापनेसाठी इग्लंड हुन भारतात आले होते. Reserve Bank Of India. ची संकलपणा,मार्गदर्शक तत्वे,कार्यपद्धती व दृष्टीकोण हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी “हिल्टन यंग कमिशन” ला 1926 साली दिलेली साक्ष ह्या वरतीच आहे .पुढे रिजर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापणा 1934 साली झाली. त्या “हिल्टन यंग कमिशन” मधील जो प्रत्येक पदाधिकारी होते त्याच्या प्रत्येकाच्या हातात बाबासाहेबांचे “The problem of the rupee its origin and its solution” हेच पुस्तक होते.“Finance Commission of India.1951“भारतीय वित्त आयोग”
“भारतीय वित्त आयोग” ची स्थापण 1951 साली झाली.
भारतीय वित्त आयोगाचे काम हे आहे कि देशातील केंद्र आणि राज्य ह्या दोन्ही घटकांमध्ये भारत सरकारकडे येणारे सर्व करांच्या स्वरूपातील महसुल आणि ईतर ठिकाणांहुन येणारा महसुल हा खुप मोठ्या प्रमाणात केंद्रा कडे पैश्याच्या स्वरूपातुन जमा होतो.
तर त्याचे प्रत्येक 5 वर्षांनी व्यवस्थापण करणे गरजेचे असते.
Finance Commission Of India ची स्थापण ही.
THE EVOLUTION OF PROVINCIAL FINANCE IN BRITISH INDIA.1925- Dr.Babasaheb Ambedkar

हा बाबासाहेबांचा कोलंबिया विद्यापिठा मध्ये Phd साठी चा प्रबंध आहे.ह्या प्रबंधाच्या आधारेच भारतीय वित्त आयोगाची स्थापणा झाली आहे.आणि आज पर्यंत सर्व 14 वित्त आयोग हे त्याच पुस्तकाच्या आधारे करण्यात आले आहेत.
ही माहीती तर भारतातील कित्येक अर्थतज्ञांना अजुन ज्ञात नाही तर लोकांना ती कधी समजणार हिच मोठी शोकांतीका आहे. बाबासाहेब हे भारतातील अर्थतज्ञांपैकी सर्वाधिक जास्त शिकलेले आणि अभ्यासु होते. जगातील सर्वोच्च विद्यापीठांतुन अर्थशास्त्र ह्या विषयांत सर्वाधिक जास्त Phd केलेले एकमेव व्यक्ती आहेत. हे सर्व लिखान त्यांनी जवळपास शंभर वर्षांपुर्वी केलेले आहे आणि त्या काळात
टि.व्ही,इंटरनेट,मोबाईल,काॅम्पुटर ह्या सोई सुविधा जन्माल्या आल्या नव्हत्या. बाबासाहेबांनी जगातिल सर्वाधिक सुंदर अर्थशास्त्रात लिखान केले आहे.कित्येक वर्षापर्यंत ह्या लिखाणाला महत्व असेल..सरकार कितीही बदलतील पण त्या सरकारचे मार्गदर्शक हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरच असतील यात अजिबात शंका नाही .

Tags: #rbi1 एप्रिलDr.ambedkarअर्थव्यवस्था

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान
देश-विदेश

डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान

April 19, 2025
भटशाहीच्या डोक्यात महात्मा फुलेंचा आसूड ओडल्याशिवय गुलामगिरी संपणार नाही -कुमार लोंढे
देश-विदेश

भटशाहीच्या डोक्यात महात्मा फुलेंचा आसूड ओडल्याशिवय गुलामगिरी संपणार नाही -कुमार लोंढे

April 13, 2025
Next Post
मुकनायकासारखे जनविद्रोही न्यूज कार्य करणार -डॉ.कुमार लोंढे

पिलीव येथील बँक ऑफ इंडियाचा भोंगळ कारभार- सेंट्रल ह्यूमन राईट चा टाळे ठोकण्याचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .