• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतचे विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणे बाबत नगराध्यक्षा सौ.लक्ष्मी चव्हाण यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन..

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
August 23, 2024
in Uncategorized
0

श्रीपूर प्रतिनिधी,

महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत हद्दीतील सर्व वार्डातील विकासकांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतचे नगराध्यक्षा सौ लक्ष्मी चव्हाण यांनी व त्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत जाऊन मागण्यांचे लेखी निवेदन दिले आहे.

यामध्ये स्मशानभूमीची देखभाल दुरुस्ती बांधकाम, महापुरुषांचे नावाने स्मारक, समाज मंदिर, बुध्द विहार, सांस्कृतिक भवन, नगरपंचायत अंतर्गत रस्ते, गटारी काही भागात बगीचा यासाठी मुख्यमंत्र्यांनी नगरपंचायतला दहा ते पंधरा कोटींची विकासकामे करण्यासाठी स्पेशल बाब म्हणून निधी मंजूर करावा असे लेखी निवेदन दिले आहे.

निवेदन मुख्यमंत्र्यांचे कार्यालयीन अधिकारी यांनी स्विकारून ते मुख्यमंत्र्यांकडे देतो असे आश्वासन दिले आहे.

महाळुंग पाच नंबर वार्डातील स्मशानभूमीची दुरुस्ती देखभाल महाळुंग मायनर पारधी वसाहती नजीकच्या स्मशानभूमी, महाळुंग गट नंबर दोन साठी स्वतंत्र स्मशानभूमीचे बांधकाम या साठी स्वतंत्र जागा खरेदी करून स्मशानभूमीचे बांधकाम, तसेच श्रीपूर विकास नगर येथील स्मशानभूमी यासाठी प्रत्येकी पंचवीस लाख रुपये तसेच स्थानिक पातळीवर अंतर्गत सिमेंट रस्ते भुमीगत गटारी बांधण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी तसेच नगरपंचायतचे प्रशासकीय कार्यालय बांधण्यासाठी पाच कोटी निधी उपलब्ध करून द्यावा, महाळुंग मध्ये महाविद्यालय सुरू करण्यासाठी मंजुरी हे व इतर काही अन्य विकास कामे करण्यासाठी निधी मंजूर करावा अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे.

महाळुंगचे नेते अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन मुंबईला निवेदन दिले आहे.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

श्रीपूर मधील भाजी विक्रेत्यांनी अचानक जागा बदलल्याने ग्रहकाना सहन करावा लागत आहे नाहक त्रास..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .