केंद्र सरकारने दही, लस्सी, तांदूळ यासह अनेक खाद्यपदार्थांवर 5 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला होता,
मात्र यावर विरोधकांनी जोरदार टीका केल्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा निर्णय मागे घेतला आहे.
त्यामुळे खाद्यपदार्थांवर याआधी जी GST असेल तीच आकारली जाईल असेही त्यांनी सांगितले,त्यामुळे सर्व सामान्य जनतेचा सरकार वरील रोष कमी होईल असे वाटते.
