• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

⭕ राज्यात कोरोनाची नवीन नियमावली जाहीर ! ⭕

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
March 3, 2022
in Uncategorized
0

🔅४ मार्च पासून नवे नियम🔅

राज्य सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार १४ जिल्ह्यांचा ‘अ’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.

आणि या १४ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

या मध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

या जिल्ह्यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमागृह, रेस्टॉरंट, बार, क्रीडांगण, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळे, नाट्यगृह, पर्यटनाची ठिकाणे, मनोरंजन पार्क १०० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सरकारी आणि खासगी कार्यालयात १०० टक्के उपस्थितीची परवानगी, तसेच शाळा पूर्ण क्षमतेने आणि पूर्णवेळ सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

लग्नसमारंभ तसेच अत्यंसंस्कार विधी इत्यादींवरील निर्बंधही हटवले गेले आहेत.

तसेच या जिल्ह्यातील सर्व उद्योग व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू करता येतील, असं या नियमावलीत म्हटलं आहे.

🔅 निर्बंध शिथिल करताना राज्य सरकारने काही निकष ठरवले आहेत.🔅

त्यानुसार सुरवातीला राज्य सरकारने मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर , रायगड, वर्धा ,रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या १४ जिल्ह्यांना ‘अ’ श्रेणीत टाकलं आहे.

⭕ वरील १४ जिल्ह्यांना ‘अ’ श्रेणीत टाकण्यासाठी शासनाने खालील निष्कर्ष वापरले आहेत. ⭕

● ‘अ ‘श्रेणीतील जिल्ह्यात ९० टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे. तर ७० टक्के लोकांना दुसरा डोस मिळालेला आहे.

● तसेच या जिल्ह्यांतील पॉझिटीव्हिटी रेट दहा टक्के आहे. तसेच ऑक्सिजन सपोर्टेड बेडची किंवा आयसीयूतील बेडची क्षमता ४० टक्क्यांपेक्षा कमी आहे.
अशाच जिल्ह्याचा या १४ जिल्ह्यामध्ये समावेश केला गेला आहे.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

आज पासून १२वी च्या परीक्षा सुरू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .