• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

बी.टी.शिवशरण यांच्या पत्रकारितेला तेहतीस वर्षे पूर्ण.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
February 27, 2022
in Uncategorized
0

श्रीपूर येथील ज्येष्ठ पत्रकार बी टी शिवशरण यांनी सुरू केलेल्या पत्रकारितेला तेहतीस वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी सकारात्मक वैचारिक पत्रकारिता केली. त्यांनी आपल्या लिखाणातून कधीही कोणाचा अवमान होईल असे लिखाण केले नाही. त्यांची दमदार कारकीर्द साप्ताहिक गस्त मध्ये वार्ताहर ते उपसंपादक कार्यकारी संपादक संपादक अशा चढत्या आलेखात झाली आहे. सामाजिक राजकीय सांस्कृतिक विधायक वैचारिक मंथन करणारी समतोल साधणारे त्यांचे लिखाण असल्याने अत्यंत परखड सडेतोड लिखाणातून त्यांनी अनेक विषयांवर लिखाण करुन समाजातील भेडसावणाऱ्या समस्या नागरीसुविधा सोडवण्यासाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी दमदार पत्रकारिता केली. त्यांची चार पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यांना मुंबई वृत्तपत्र संघाचा दर्पण पुरस्कार, तसेच शिवछत्रपती वाचनालय दसूर यांचा आदर्श पत्रकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती श्रीपूर यांचा आदर्श पत्रकार पुरस्कार बार्शी येथील सितादेवी सोमाणी प्रतिष्ठान, तसेच अमरावती येथील महानुभाव संस्थेचा महानुभव पुरस्कार लोकनेते राजाभाऊ सरवदे सन्मान पुरस्कार, नुकताच मुकनायक सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या आंदोलनाचा भडका या पुस्तकाचे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा व मार्गदर्शन मिळाल्याचे पोलिस प्रशासनाने कौतुक केले आहे. त्या पुस्तकाचे संदर्भात अनेक साप्ताहिक मासिकांचे संपादकांनी बी टी शिवशरण यांच्या पत्रकारितेवर निर्भिड लिखाणावर अग्रलेख लिहिले आहेत. साप्ताहिक गस्त, दिवाळी अंक, दर्जेदार उत्कृष्ट प्रबोधन वैचारिक साहित्य राष्ट्र पुरुषांवर विशेष दिवाळी अंक काढले. या दर्जेदार दिवाळी अंकाचे राज्य पातळीवर अनेक मान्यवरांनी कौतुक केले व दखल घेतली आहे. आतापर्यंत त्यांनी दोन हजार लेख अनेक विषयांवर वार्तांकन समीक्षा यांवर लिखाण केले आहे. अनेक सामाजिक विधायक राजकीय सांस्कृतिक विशेषांक प्रकाशित केले आहेत. त्यांनी मुंबईत नवाकाळ, नवशक्ती, मुंबई सकाळ, आपल महानगर मुंबई, सांजदिनांक या वर्तमानपत्रात लिखाण केले आहे. त्यांचे लिखाणावर प्रभुत्व आहे. कोणत्याही विषयावर ते सहजपणे लिहू शकतात. त्यांच्या पत्रकारितेला तेहतीस वर्षे पूर्ण होत आहेत.

सध्या त्यांचं स्वतःचे साप्ताहिक गस्तपथक हे वर्तमानपत्र आहे. ते संस्थापक संपादक म्हणून जबाबदारी पार पाडतात.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

नूतन उपनगराध्यक्षांनी दिली वार्ड क्रमांक १२ व १३ च्या विकास कामासाठी भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .