• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या कुसुमताई कांबळे यांचे निधन.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
February 18, 2022
in Uncategorized
0

श्रीपूर.



महाळुंग (भगत वस्ती )येथील आंबेडकर चळवळीतील एक कणखर निर्भिड कार्यकर्त्या अशी ओळख असलेल्या कुसुमताई श्रीपती कांबळे यांचे अल्प आजाराने निधन झाले आहे.
त्या अन्याय अत्याचार विरोधात पुढं येऊन लढणारी रणरागिणी म्हणून चळवळीत ओळखल्या जात होत्या.
त्या अशिक्षित होत्या परंतु सामाजिक राजकीय तसेच चळवळीचे त्यांना उपजत ज्ञान होते.
माळशिरस तालुक्यातील अनेक विषयांवर झालेल्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता.
त्या अँड. प्रकाश आंबेडकर यांचे वंचित बहुजन आघाडीचे काम करतं होत्या . त्यांनी पहिल्या पासून आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचे विचारधारेला प्रमाण मानून शेवटपर्यंत त्यांचेच नेतृत्व स्वीकारले होते. कांबळे बाई म्हणून त्या माळशिरस तालुक्यात प्रसिद्ध होत्या. त्यांनी जातीवादी सनातनी प्रवृत्ती विरोधात मोठ्या धाडसाने लढा दिला होता. जातीवादी कर्मठ लोकांना त्यांनी कायद्याच्या चौकटीत धडा शिकवला होता.
त्यांचे वैशिष्ट्य असे की त्या स्वाभिमानाने गरीबीत जगल्या प्रसंगी चटणी भाकरी खाऊन दिवस काढले, पण त्या कुणापुढे लाचार होऊन झुकल्या नाहीत. त्या जिथं रहात होत्या तिथे फक्त त्यांचे दलिताचे एकच घर आहे बाकी सर्व सवर्ण लोक आहेत.
तेथे त्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असत. हातात निळा झेंडा घेऊन आपल्या दमदार आवाजात जयभीम ची गर्जना करत बैलगाडीतून बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची परिसरातुन त्यांनी मिरवणूक काढली आहे.
आंबेडकरी चळवळीतील आक्रमक लढाऊ एक झुंजार रणरागिणी चे निधन झाल्याने माळशिरस तालुक्यातील दलित चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

दहावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून परीक्षेचं हॉलतिकीट मिळणार .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .