• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

निरोगी आरोग्यासाठी सर्वांनी हातधुवा मोहिमेत सहभागी व्हावे-मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद,यांचे आवाहन

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
October 16, 2021
in महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
निरोगी आरोग्यासाठी सर्वांनी हातधुवा मोहिमेत सहभागी व्हावे-मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद,यांचे आवाहन

गडचिरोली:/ चक्रधर मेश्राम दि.१५ऑक्टोबर हा जागतीक हातधुवा दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. अशुध्द किंवा अस्वच्छ हातांनी अन्नपदार्थ हाताळल्यामुळे किंवा खाल्यामुळे अनेक जिवाणु आपल्या पोटात जात असतात आणि त्यातुण विविध प्रकारच्या आजारांणा आमंत्रण मिळत असते . म्हणुनच २००८ मध्ये स्टॉकहोम शहरात जागतिक पाणी सप्ताह हि परिषद भरली होती . तिथुन जागतिक हात धुवादिनाची सुरवात झाली . तसेच यासाठी सामान्य जनतेचासुध्दा सहभाग असावा यासाठी व्यापक जनप्रबोधन आवश्यक होते . यासाठी १५ ऑक्टोबर हा जागतीक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी आपले हात जेवणापूर्वी. बाळाला घास भरवताना , स्वयंपाकापुर्वी . पिण्याचे पाणी हाताळताणा , शौचावरुन आल्यावर साबणाने स्वच्छ धुवावेत . कोरोणासारख्या महामारीवर मात करण्यासाठीसुध्दा एकच उपाय म्हणजे आपले हात स्वच्छ धुवावेत,असे आवाहन केले आहे, या दिनाची या वर्षाची संकल्पणा आपले भविष्य आपल्या हातात चला सोबतीने पुढे जाऊया. शाळकरी मुलांना हाताच्या स्वच्छतेचे महत्व पटवून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे . कारण मुलांमध्ये स्वच्छतेची जाणीव कमी प्रमाणात असते . त्यांच्यात जाणीव जागृती करणे गरजेचे आहे . स्वच्छ हातोमे दम है असे म्हणत मागील २ वर्षापासुन कोरोनावर मात करण्यासाठी वारंवार साबनाने हात धुणे आवश्यक असल्याचे आपण पटवुन देत आलो आहोत . त्यामुळे जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतस्तर ते शाळेतील शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात या मोहिमेत सहभागी होणे आवश्यक आहे . ग्रामपंचायतस्तरावर सरपंच , ग्रामसेवक यांनी तर शाळेतील शिक्षकांनी जास्तीत जास्त प्रमाणात हात धुण्याचे प्रात्यक्षीक करून गावातील नागरिक व शाळेतील मुलांना हात धुण्याची पध्दत समाजावून सांगावी व त्याचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे . आरोग्यासंदर्भात हातांच्या स्वच्छतेचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन हात धुवा दिन आपल्या निरोगी आरोग्यासाठी साजरा करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मा . मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . कुमार आशीर्वाद ( भाप्रसे ) यांनी केले आहे.

Tags: #healthtips#आरोग्य सेवा

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
असंघटित कामगारांनी ई- श्रमिक कार्ड काढा! अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवा-डॉ.कुमार लोंढे ●संपूर्ण माहिती व शासन निर्णय●

4 कोटींपेक्षा अधिक असंघटित कामगारांची “ई-श्रम” मंचावर नोंदणी: आपण ही नोंदणी करा व लाभ घ्या- डॉ-कुमार लोंढे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .