• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

सामान्यांच्या विकासासाठी लाल बावटा हाच सक्षम पर्याय : भाई रामदास जराते

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
August 3, 2021
in महाराष्ट्र, सामाजिक
0
सामान्यांच्या विकासासाठी लाल बावटा हाच सक्षम पर्याय : भाई रामदास जराते

शेतकरी कामगार पक्षाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त लाल बावट्याला मानवंदना

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि.२ ऑगस्ट :-

शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत रस्त्यावर आणि विधिमंडळात भांडवलदार आणि खुर्ची प्रेमींच्या विरोधात निष्ठेने संघर्ष करुन सामान्य माणसांच्या हिताचेच राजकारण शेतकरी कामगार पक्षाने केले असून शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, दलित, आदिवासी भटके विमुक्त आणि बहुजनांच्या खऱ्याखुऱ्या विकासासाठी राज्यात शेकापचा लाल बावटा हाच सक्षम पर्याय आहे,असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले.
लाल बावट्याला लाल सलाम ची मानवंदना देताना महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अक्षय कोसनकर, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील कारेते,गुरवळा ग्रामपंचायत च्या सरपंचा दर्शना भोपये, ग्रा.प.सदस्य चंद्रकांत भोयर,पुलखल ग्रामपंचायतीचे सदस्य तुकाराम गेडाम,राजू ठाकरे, कार्यालयीन चिटणीस श्रीधर मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. भाई रामदास जराते पुढे म्हणाले, शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेला आज ७४ वर्ष पूर्ण होत असतांनाच पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे शेकापक्षाची मोठी वैचारिक हानी झाली.मात्र नाना पाटील, उद्धवराव पाटील, गणपतराव देशमुख यांचा कृतिशील वारसा त्याच नेटाने पुढे चालविण्यात येणार असून सामान्य माणसांच्या हितासाठी शेकापचा लाल बावटा अव्याहतपणे संघर्षरत राहणार आहे. राजकारणातील बदलासाठी तरुणांना संधी देण्यात येणार असून तरुणांनी शेकापचा लाल बावटा खांद्यावर घ्यावा असे आवाहनही भाई रामदास जराते यांनी केले.
कार्यक्रमाला संजय बोधलकर, राजकुमार प्रधान, धनराज भोपये, विजया मेश्राम,मंदा आवारी, पुष्पा कोतवालीवाले, सुनिता पवार, योगिता कारेते,पार्वता लटारे, शालू आभारे, रजनी खैरे, धारा बन्सोड, सतिका खोब्रागडे,गिता प्रधान, वेणू लाटकर, मनिषा हजारे, सरस्वती मेश्राम यांची उपस्थिती होती.

Tags: #गडचिरोली#पुणे#मुंबई#लाल बावटा

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज चांदापुरी दहावी व बारावीचा शंभर टक्के निकाल

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज चांदापुरी दहावी व बारावीचा शंभर टक्के निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .