• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

कोरोनाची संधी… भाजपाने हिंदू धर्माला बदनाम करण्याचे काम सुरू केले आहे?

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 10, 2021
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
कोरोनाची संधी… भाजपाने हिंदू धर्माला बदनाम करण्याचे काम सुरू केले आहे?

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 10 जुन 2021:-

कोरोना महामारीपासून सर्वसामान्य जनतेला वाचवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. सरकारकडून धार्मिक उत्सव यात्रा व जत्रा यांच्यावर सध्यातरी बंदी घातलेली आहे. त्याच धर्तीवर सरकारने पंढरपूर येथे आषाढी यात्रेतील गर्दी कमी करण्यासाठी यात्रेवर बंदी घातली आहे. आषाढी वारीच्या बंदीवर भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतला आहे.
भाजपने वारकऱ्यांच्या पायी आषाढी वारीला सरकारने परवानगी द्यावी असा आग्रह धरला आहे. त्या वरून सत्ताधारी महाविकास आघाडी व भाजप यांच्यात जोरात शाब्दिक आरोप-प्रत्यारोप सुरू होते. भाजपने महाविकास आघाडीवर आरोप करत असताना राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोघलांचे सरकार कार्यरत आहे. त्यामुळे अनलॉकच्या काळात इतर सर्व बाबींना परवानगी देण्यात आली आहे.
मात्र फक्त हिंदूंची मंदिरे बंद ठेवण्यात येत आहे. तसेच धार्मिक कार्यक्रमांना ही परवानगी नाकारलेली आहे. त्यामुळे अनलॉकमध्ये हिंदू मंदिरांचा समावेश करावा व पंढरपूरची वारी पायी चाल वारकऱ्यांना परवाना मिळायला पाहिजे. यासंदर्भात कोणता ही तडजोडीचा मार्ग स्वीकारणार नाही, असा भाजपने इशारा दिला आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते, सचिन सावंत यांनी आरोप केला आहे की, भाजपच्या अधर्माचा अध्यात्माशी काही ही संबंध नाही.
तसेच राजकारण व अध्यात्म हे वेगवेगळे विषय आहेत. त्यामुळे भाजपची अध्यात्मिक आघाडी या थोटांडातून हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. भोंगाळवद स्थापित करण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत, असा आरोप सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. भाजपच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीचे तुषार भोसले यांच्यावर ही त्यांनी हल्लाबोल केला आहे. सावंत यांनी भोसले यांना अनाचार्य असे संबोधले आहे. त्यामुळे अनाचार्य याच्या भाषेत राजकारणाचा अध्यात्माशी कसला ही संबंध नाही.
धर्माच्या राजकारणासाठी चालू असणार थोतांड बंद करा, असं जाहीर आव्हान ही सचिन सावंत यांनी केले आहे. पाठीमागच्या वर्षी ही महाराष्ट्रातली मंदिरे उघडण्यासाठी भाजपने आंदोलने केले होती. पण सरकारने सावध भूमिका घेऊन त्यांच्या मागणीला विरोध केला होता. मंदिरे उघडण्यासाठी भाजपने राज्यभर घंटानाद आंदोलन केले होते. आता पुन्हा पंढरपूरच्या वारी वरून भाजपने मंदिर उघडण्याचा मुद्दा पुढे केला आहे.

Tags: BJPNcpकोरोना बातमीकोरोना मृत्यूधार्मिक मंदिरेवारकरीवारकरी संप्रदाय

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
रेतीमाफियांचा रेती घाटांवर रात्रीबेरात्री डल्ला?? प्रशासकीय यंत्रणा बेकाम?

रेतीमाफियांचा रेती घाटांवर रात्रीबेरात्री डल्ला?? प्रशासकीय यंत्रणा बेकाम?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .