• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Wednesday, June 25, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

ई पास ची राज्यात गरज नाही

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 6, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
मंत्रालयात बॉम्ब ; निनावी फोन तपासाला सुरुवात ‘कोण आहे गब्बर

मुंबई : दि ७ पासून म्हणजे सोमवारपासून राज्यांतर्गत ई-पासची प्रवासाकरिता गरज लागणार नाही. अनलॉकच्या नव्या नियमानुसार फक्त पाचव्या गटातील भागात ई- पास बंधनकारक असणार आहे. प्रवास करत असताना पाचव्या गटातील कुठल्याही भागात थांबा असल्यास तर मात्र ई-पास बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे.राज्यातील कुठलेही शहर अथवा जिल्हा यांचा समावेश पाचव्या गटात नाही.
जिल्हा बदली प्रवासासाठी ई-पासची गरज भासणार नाही हे स्पष्ट आहे.

शासनाने राज्यात “ब्रेक दि चेन’अंतर्गत” निर्बंध कठोर करण्यात आले होते आणि प्रवासावरील अधिक कडक नियम करण्यात आले होते . याच धर्तीवर राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हा प्रवासासाठी सर्वसामान्यांना या ई पास बंधनकारक होते.

असे जरी असले तरी स्थानिक प्रशासनाचा निर्णयही याबाबत महत्वाचा असणार आहे. याबाबत पुढच्या शुक्रवारी प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेतला जाईल व त्यानंतर स्थानिक प्रशासन नुसार आपला जिल्हा कुठल्या गटात समाविष्ट होतो ते जाहीर त्यानुसार तिथे निर्बंध लागू होतील त्यामुळे लोकांना आता ई पास पासून सुटका मिळाली आहे

Tags: CmomaharashtraPuneUnlockइ पासई पासची गरज नाहीमुंबई

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
राज्यात कोरोनाची दुसरी लाट? रुग्ण वाढीचा वेग 6 ते 7 टक्के एवढा

दोन मृत्यूसह गडचिरोली जिल्ह्यात 104 कोरोनामुक्त 44 बाधित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .