• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

देशात काय सुरू आहे ? मोदी देश विकतो आहे. जनतेला भाषण नको.. रेशन पाहिजे… रेशन.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
March 20, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
देशात काय सुरू आहे ? मोदी देश विकतो आहे. जनतेला भाषण नको.. रेशन पाहिजे… रेशन.

देशात काय सुरू आहे ? मोदी देश विकतो आहे. जनतेला भाषण नको.. रेशन पाहिजे… रेशन.

मुंबई :- प्रतिनिधी -चक्रधर मेश्राम दि. १९ मार्च २०२१
जनतेला वेठीस आणण्यासाठी मोदी ने केलेले पेट्रोल ,डिझेलच महाग झाले का..? प्रत्येक कुटुंबात आवश्यक असलेले तेल 65 रु लिटर होते,आता 140 रु लिटर प्रमाणे विकत घेतले जाते.
साखर 25 रु किलो होती,आता 38 रु किलो ,सिमेंट 195 रु होतं,
आता 350 रु वाळू 1500 रु ट्रॉली होती,आज 4000 रु ट्रॉली ? मोटरसायकल 35000 रु ची होती, आता 80000 रु?मेडिक्लेम इन्श्युरन्स 1 लाखला 1049 रु होता,आता 4100 रु?
डिश रिचार्ज 110 रु होता,आता 450 रु? गॅस सिलिंडर 280 रु.होते,आता 810 रु.? गॅस सबसिडी 250 रु.होती ,आता 0 शुन्य? वाहतूक नियमभंग दंड 100 रु,आता 1000 रु? 60 वर्षात देशावरील कर्ज 55 हजार कोटी रु. होतं,आता 6 वर्षात 1 लाख 8 हजार कोटी?? 27 कोटी कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर होते,आता 12 कोटी कुटुंब दारिद्र्य रेषेखाली गेले? रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट 5 रु,आता 30 रु? रॉकेल 20 रु लिटर,आता 60 रु लिटर? मोबाईल इन्कमिंग फ्री होते,आता चालू ठेवण्यासाठी 49 रु महिना?? एटीएममधून पैसे काढायचा चार्ज 0 रु होते,आता 3 पेक्षा जास्त वेळेस काढल्यास प्रत्येक वेळी 105 रु?? देशातलं बुडीत कर्ज अडीच लाख कोटी होते,आता 25 लाख कोटी?GDP 11%, प्लस होता, आता मायनस 24% देशात बेरोजगारीचा दर 2%,होता, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात 14%? अजून बरेच काही आहे. मोदींने बेशरम पणाची हद करून टाकली. इतकेच नव्हे तर नरेंद्र मोदींनी 7 वर्षे काय❓ केले आहे आणि झाले, त्याकडे जनतेंनी पराकोटीचे लक्ष दिले पाहिजे.
शिवस्मारक तयार झाले नाही. मात्र यात जनतेला गुरफटून ठेवले. वाड्रा जेलमध्ये ? जनतेला 15 लाख मिळाले? देशात काळे धन परत आले?? मोदी सरकारने दाऊद व माल्यास फरफटत आणले? बेरोजगारांना रोजगार मिळाला?? नद्या, गंगा स्वच्छ झाली? आपल्या आया,बहिनींवरिल अन्याय, अत्याचार थांबलेले आहेत?? देशातील स्मार्ट सिटी किती झाल्या? दहशतवाद थांबला?
महागाई कमी झाली? पेट्रोल स्वस्त झालं? शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळाला? काश्मिरी पंडित घरी परतले? स्टार्टअप इंडिया झाला? मेक इन इंडिया झाला? स्किल इंडिया सक्सेस झाला?डिजिटल इंडिया किती झाला? जनतेला अच्छे दिन मिळाले आहेत? चीन घाबरले? डॉलर घसरला? धनगर बांधवांना आरक्षण मिळाले? बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तयार झाले?? मग सांग मोदी च्या १८-२०-२४ तास काम करून स्वयंघोषित चौकीदार करित होतास तरी काय होता नेमकं?
खरंच विचार करायला लावणारे प्रश्न यातून भारतीय नागरिक म्हणून आपल्या समोर खुलेआम ठेवत आहे. चक्रधर मेश्राम आपल्या समोर मोदी सरकारने जनतेसाठी केलेल्या फोकनाळ गोष्टींचा स्पष्टपणे उलगडा करित आहे. अच्छे दिन वाले मोदी सरकारचे ४ वर्षातील कामे आपल्या जनतेला बिनधास्तपणे सांगतो आहे. आधार कार्ड बनवा.आधार क्रमांक बँक खात्याला जोडा .आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा ,आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा,एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा,जुलैच्या अगोदर रिटर्न भरा,नोटा बदलून घ्या. बदलेल्या नोटांचा हिशोब द्या.गैस सब्सिडी सरेंडर करा.एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका.एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा, बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा.बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब द्या मोदी साहेब तुम्ही तरी जनतेच्या भरवशावर इतके दौरे केले आहे त्याचा हिशोब तरी तुम्ही मला देता ❓❓.बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा.सामान(Goods) वर टॅक्स भरा, सर्विस वर टॅक्स भरा,कफन वर टैक्स भरा.सर्व पैसे बँकेतच ठेवा आणि मोदींनी देश- विदेशी दौरे चालू करायचे??
खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही.??आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश? शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय.?जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका.
फक्त मोदी सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते.??पेट्रोल/डिझेलसह सगळ्या अत्यावश्यक वस्तुंच्या किमतीत भरमसाठ वाढ पण दुधाचे भाव बिसलरी पाण्यापेक्षा कमी.?? कुठेही काहीही खरेदी करा. पण शासनाला जी.एस.टी. सह वेगवेगळे कर भरावेच लागतात.? आवश्यकता नसताना अब्जावधी रूपये खर्च करून मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचा हट्ट पूर्ण केला..पण सर्वसामान्यांना भिकेला लावले..नाही?? भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. शेतकरी कर्ज माफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. ?? परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत.
तर नमो..तुम्हीच सांगा..लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय? ६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला. ७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला तर मोदी जी
तुम्हीच सांगा यांचे “स्वच्छ भारत अभियान”भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का?
“अच्छेदिन वाले मोदी साहेब, जगण्यासाठी भाषण नाही, तर राशन लागते.हे तुम्हाला माहीत नाही का?”

Tags: #bjp#ncp#नरेंद्र मोदीNarendra modiPm

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
डॉ.आंबेडकरांना अपेक्षित क्रांती प्रतिक्रांती आणि देशातील परिस्थिती 20 मार्च महाड सत्याग्रहाच्या  निमित्ताने….डॉ.कुमार लोंढे

डॉ.आंबेडकरांना अपेक्षित क्रांती प्रतिक्रांती आणि देशातील परिस्थिती 20 मार्च महाड सत्याग्रहाच्या निमित्ताने....डॉ.कुमार लोंढे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .