• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अवहेलना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
March 15, 2021
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अवहेलना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अवहेलना करू नये. अवहेलना करणाऱ्यांवर कारवाई करावी.


मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम /
संपुर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवेत २२५०० च्या वर शासनाच्या NHM उपक्रमात आरोग्य कंत्राटी कर्मचारी अल्पशा मानधनावर पोटाला चिमटा देत काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवित आहेत.या कंत्राटी कर्मचार्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक संघटनांनी न्याय हक्कासाठी अनेकदा रितसर लढा दिला याची दखल घेत “”समान काम समान वेतन देण्यात यावे “” असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

या निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे.मात्र अभियान सहसंचालक डा विजय कंदेवाड यांनी चुकीचा अभिप्राय लिहून शासनाची दिशाभूल करीत आहेत. यात काही मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांचाही हात आहे..हे अभिप्रायावरुन स्पष्ट होते. आता शासनाने इंक्रिमेंट देऊन या आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समाधान केले आहे. इंक्रिमेंट मिळाल्याने समन्वयकांनाही एक मागणी पूर्ण झाले असल्याचे समाधान झाले असणार..मात्र आता समायोजनाच्या नावाखाली लाख रुपये लुटण्याचा धंदा सुरू करण्यात येऊ नये. खरे तर आरोग्य संचालक कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी आणि आरोग्य मंत्री यांनी नवीन पदे भरण्यासाठी जाहिराती काढून सर्वोच्च न्यायालयाचा आणि भारतीय राज्यघटनैचा अवमान केला आहे. ( समान काम ..समान वेतनाचा आदेश असतांना ही) त्यांचेवर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहूजन आघाडी नागपूर जिल्हा सहसचिव आनंद मेश्राम यांनी केली आहे.भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 प्रमाणे समान काम समान वेतन देने गरजेचे आहे.समान काम केल्यानंतरही अल्प वेतन देने हे भारतीय कायद्याने शोषण केल्यासारखे असून मानवतेच्या विरोधात आहे.असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती जे .एस. केहर आणि न्यायमुर्ती एस .के.बोबडे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केल्यानंतरही सहसंचालक डॉ विजय कंदेवाड यांनी अधिकाराचा गैरवापर करून चुकीचा अभिप्राय देऊन कंत्राटी कर्मचार्यांवर अन्याय करण्यासाठी शासनाची दिशाभूल करीत भारतीय राज्यघटना आणि सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे अवमान करणाऱ्या डॉ. कंदेवाड यांचेवर तात्काळ गुन्हा का करण्यात येऊ नये. ..अशी मागणी केली आहे.

Tags: Cmo maharashtraNHRMआरोग्य विभाग

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
30 कुत्र्यावर बलात्कार !मानवतेला काळिमा कोण आहे आरोपी….

30 कुत्र्यावर बलात्कार !मानवतेला काळिमा कोण आहे आरोपी....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .