ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले आहे.
डॉ. नारळीकर हे केवळ खगोलशास्त्रज्ञच नव्हते तर विज्ञान लेखकही होते.

त्यांनी नाशिक येथे झालेल्या ९४ व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले होते.
आपल्या संशोधनासोबतच समाजाभिमुख विज्ञाननिष्ठ भूमिकांसाठी देखील तेओळखले जात. त्यांनी लिहिलेल्या विज्ञानकथा आणि विज्ञान विषयक लेखन खूप लोकप्रिय ठरले आहे.
जनविद्रोहीच्या टीम कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
🙏🏻💐💐💐