🔸केंद्र सरकारचा मोठा निर्णय🔸
केंद्र सरकारने १ जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामुळे आता साखर स्वस्त होणार आहे.
तसेच ही निर्यातबंदी ३१ ऑक्टोबरपर्यंत घालण्यात आली आहे,
असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. यासोबतच केंद्र सरकारने यंदा साखरेच्या निर्यातीचे प्रमाण निश्चित केले आहे. त्यामुळे आता २०२१-२२ या हंगामात निर्यातदार १०० लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त साखर निर्यात करू शकणार नाहीत.
